Sunday, 10 February 2013

महाराष्ट्राच्या 60 वर्ष्यानंतर

आजही महाराष्ट्र स्थापनेच्या 60 वर्ष्यानंतर आम्ही सर्व एका महत्वाच्या विषयावर गुंतून बसलो आहोत . पाणी व स्वछता ह्या दोन बाबींसाठी शासनाला दिवस रात्र काम करावे लगत आहे . याला जबाबदार आपणच आहोत हे सांगायला नको